तुळजापूर तालुक्यातील *काडगाव* येथे ग्रामपंचायतच आंधळाकारभार दिसून येत आहे, गावातील पाणीपुरवठा *बेळ* *मिसळ* जाले असून, त्या मुळे गावातील नागरिकांना अशे *बेसळ* युक्त पाणी वापरावं लागतोय, कारण
याची तक्रार कुणा कड करयीच…..
१) गावातील *सरपंच* साहेबा कडे
२) *ग्राम* *सेवक* साहिबा कडे
३) *गट* विकास अधिकारी कडे